Tuesday, 21 July 2020

*❗मृत्यू का येतो ,, ?*

*❗मृत्यू का येतो ,, ?*
                    

       जे उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे.
                       _*संत ज्ञानेश्वर*_

या विश्वाचे काही नियम आहेत, जे सर्व विश्वाला पाळावे लागतात. अशा  नियमां मधील हा एक नियम आहे. या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या,  होत आहेत व होतील त्या नाश पावल्या, नाश पावत आहेत व नाश पावतील. मानवी देह  निर्माण होतो म्हणून त्याला शेवटही आहे. ज्याला आरंभ आहे त्याला शेवट आहे.

                   _*मृत्यू कधी येतो ?*_

मृत्यू कधीही लवकर येत नाही किंवा उशिराही येत नाही. मृत्यू नेहमीच, ज्यावेळी यायला पाहिजे त्यावेळीच येतो.

या जन्मीचे प्रारब्ध संपले की मृत्यू येतो. जे कर्म पक्व होऊन फळ देण्यास  सिद्ध झालेले असते, त्याला 'प्रारब्ध' असे म्हणतात. 'प्रारब्ध' या शब्दाला  एक नकारार्थी किंवा असहायतेची छटा आहे. पण तसे असण्याची काही गरज नाही.  सद्गुरुंच्या कृपेचा आधार घेत विवेकाचा वापर करून, श्रेयस निवड करत आपले  प्रारब्ध आपल्याला बदलता येते. हीच तर मानवी जन्माची सर्वात मोठी उपलब्धी  आहे. मानवा व्यतिरिक्त इतर जीवांना मात्र ही उपलब्धी मिळालेली नाही.

हिंदु ज्ञान परंपरेतील एक मूलभूत सिद्धांत आहे - कर्म सिद्धांत. कर्म  म्हणजे कृती. ही कृती स्थूल पातळी वरील कार्य, मानसिक पातळी वरील भावना किंवा  वैचारिक पातळीवरील तरंग या स्वरूपात असेल. त्यालाच कर्म असे म्हटले जाते.  प्रत्येक कर्माचे त्याच्या प्राप्त स्वरूपात फळ मिळतेच.

काही  कर्माचे फळ लगेच मिळते त्याला "क्रियमाण कर्म" म्हणतात. काही कर्माचे फळ  काही काळा नंतर मिळते, त्याला "संचित कर्म" म्हणतात. या दुसऱ्या प्रकारच्या  संचित कर्मातील जे कर्मफळ भोगाच्या दृष्टीने देण्यायोग्य झालेले असते,  त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध म्हणजे कोणी कोणावर लादलेले ओझे नसते,  तर ते या जन्मात किंवा या पूर्वीच्या जन्मात स्थूल, भावनिक, वैचारिक  पातळीवर आपण जे कर्म केले त्या कृतीचा परिणाम असतो. ते या जन्मात आपल्याला  अनुभवायचे असते. त्यालाच 'प्रारब्ध भोग' असेही म्हणतात.

        _*माझे कर्म कुठे साठवलेले असते ?*_

प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब त्यांच्या चित्तावर लिहिलेला असतो. चित्त  म्हणजे अंतर्मन. याच अंतर्मनामध्ये सर्व कर्मे साठवली जातात. ज्याला आपण  आठवणी किंवा संस्कार म्हणतो.
ज्यांची ध्यानात गती आहे ते मात्र  त्यांच्या चित्तावरील आठवणी किंवा संस्कार पाहून, त्यांच्या आयुष्यात जे  काही घडत आहे, त्याविषयीची कर्मगती जाणू शकतात.

               _*प्रारब्ध कोण ठरवतो ?*_

स्वतःचे प्रारब्ध प्रत्येक जीव स्वतः ठरवतो. पुढील जन्म घेण्या अगोदर  प्रत्येक जीव कुठल्या कर्माची फळे पुढील जन्मात भोगायची ते स्वतः ठरवतो.  त्याप्रमाणे तो जीव त्याच्या कर्मास साजेसे योग्य ते आई-वडील, इतर  नातेवाईक, मित्र मंडळी व इतरांची निवड करतो. यालाच 'जीवन नियोजन' असेही  म्हणतात.

प्रारब्धा कडे "घ्यायचे अनुभव" किंवा "शिकायचे धडे" या  दृष्टिकोनातूनही  पाहता येते. प्रारब्धा विषयीच्या या अर्थाने 'प्रारब्ध हे  भोगूनच संपवावे लागते, असे समजते. यामध्ये असहायतेची भावना नसते, तर  आत्म्याच्या उत्क्रांती साठीचा हा अनुभव असतो, अशा अनुभवांनाच 'तीव्र  प्रारब्ध' असेही म्हणतात. परंतु प्रारब्धा मध्येही बदल करणे शक्य असते. प्रारब्धा मधील बदलाच्या शक्यते मुळेच आध्यात्मिक साधनेलाही महत्व प्राप्त होते.

            _*मृत्यूची भिती का वाटते ?*_

१. जर जन्माला आल्या पासून मृत्यूचा अनुभवच नाही, तर त्याची भिती  वाटण्याचे कारण  म्हणजे पूर्वजन्मांमध्ये मनुष्य कितीतरी वेळा मृत्यू पावला  आहे आणि त्यामुळेच मृत्यूचे भय त्याच्याठायी स्मृतीमध्ये साठले आहे. मरण  येताना शेवटी जी स्मृती राहते, तीच गती मृत्यू पावलेल्याच्या ठायी प्राप्त  होते. मृत जीवाने जीवीत असताना शरीरावर अत्यंत प्रेम केलेले असते. त्यामुळे  ते शरीर सोडताना त्याला जे दुःख होते, ती स्मृती त्याच्याबरोबर पुढील  जन्मात येते आणि त्यामुळेच त्या जीवाला मृत्यूची भिती वाटते. याचाच  अर्थ जीवाच्या चित्तावर पूर्व जन्मातील मृत्यूच्या आठवणी साठवलेल्या असतात  आणि त्या आठवणीं मुळेच त्याला मृत्यूची भिती वाटत असते.

२. या जन्मात जीवास मृत्यू कधी व कसा येणार ? हे माहीत नसते. या अनिश्चितते मुळेही त्यास मृत्यूची भिती वाटते.
३. मृत्यूची भिती ही बऱ्याचदा मृत्यूच्या समयी होणाऱ्या वेदनांचे भय, असहायता, दुसऱ्यावरच्या अवलंबनत्वाची भिती, आप्तस्वकीयांच्या वियोगाचे  दुःख, जीवनाचा मोह वगैरे अशा अनेक कारणां मुळे निर्माण झालेली असते.

                _*"मृत्यू" म्हणजे काय ?*_  

 हे जर आपण नीट समजून घेतले तर मृत्यू विषयीची अनायास वाटणारी भीति निर्माण होणार नाही.
★ "मृत्यू" म्हणजे मृत होणे नसून पुढील जीवन प्राप्त होणे, असे आहे आणि ही जन्म जन्मांतरीची प्रक्रिया आहे.
★ जीवन व मृत्यू या भिन्न अवस्था नसून एका पाठोपाठ येणाऱ्या जीवन चक्राच्या  जीवन गती विषयक क्रिया आहेत. या जीवन क्रिया कर्माच्या शून्य अवस्थे पर्यंत अविरत चालू राहतात. जीवन - मरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी सद्गुरु ची आवश्यकता आहे. 

गुरु भक्त शिष्या कडून वेगवेगळ्या सेवा व दान रूपाने पुण्य कर्म करून घेतात  _*मंत्र मूलम् गुरुवाक्य*_  समजून जो भक्त शिष्य सदैव गुरूच्या हाकेला सेवा व दान यासाठी तत्पर असतो त्याला गुरु दानाच्या काही पटीत परत तर देतातच. परंतु त्यांच्या संसार रथाची दोरी आपल्या हातात घेतात त्याहीपेक्षा अशा भक्त  शिष्य _*मोक्षमूलम् गुरुकृपा*_  यास पात्र होतो.

तात्पर्य -: _*गुरु कार्यात मिळणारी सेवा ही पूर्व प्रारब्ध शिवाय मिळत नाही मिळणारी गुरु सेवा ही ईश्वरी कार्य समजून काम करीत राहिल्यास जन्म मृत्युच्या चक्रातून मुक्ती  मिळवून देणारच असते, तोच भक्त शिष्य मोक्ष प्राप्त करू शकतो.*_

🛕🛕🛕🛕🛕🛕

Saturday, 14 March 2020

How Are Guava Leaves Beneficial For Your Hair?

How Are Guava Leaves Beneficial For Your Hair?

Medically reviewed by Vd. Naveen Sharma, Ayurveda Physician
 by Aparna

Guava leaves have taken the internet by storm with claims of it being a miracle solution for hair loss. It is also gaining popularity as a hair thickening ingredient that promotes rapid hair growth. But how exactly are guava leaves beneficial for your hair?

More often than not, hair fall is a direct result of unhealthy scalp conditions. Guava leaves have analgesic, anti-inflammatory, antimicrobial, and antioxidant properties that have made it a popular ingredient for maintaining scalp health (1). It is often used in hair rinses to treat scalp issues such as dandruff. It is also rich in B Vitamins and Vitamin C, which nourish the follicles and aid hair growth.

Below, we have put together a step-by-step guide on how to use guava leaves for healthy hair growth.

How To Use Guava Leaves For Hair Growth

Image: Shutterstock

Using guava leaves on your hair can leave it feeling soft and looking lustrous, while thickening its volume. A guava leaf lotion is the simplest thing to make. Follow the steps below to make your very own guava leaf hair care solution that will battle hair fall and promote hair growth.

You Will Need
  • A handful of guava leaves.
  • 1 liter water
  • A pot for boiling.
  • Strainer
Preparation
  1. Pour the water into the pot and place it on the stove. Bring the water to a boil.
  2. To the boiling water, add the guava leaves.
  3. Let the water boil for 20 minutes.
  4. Strain the liquid and let it cool.
How To Apply 
  • Wash and cleanse your hair with shampoo and skip conditioning.
  • Once your hair is almost dry, section it and start applying the guava leaf solution.
  • Massage the solution into your scalp for at least 10 minutes and ensure that all of your hair saturated with it.
  • Pay extra attention to the roots and tips while you apply the solution.
  • You can leave this solution on for up to 2 hours. Optionally, you can wrap your hair in a towel and sleep with the solution in your hair.
  • Rinse the solution out of your hair with lukewarm water.
How Often You Need To Apply

If you are facing a hair fall problem, use this guava leaf solution thrice a week. If you are using it to speed up hair growth and keep your hair shiny, use it twice a week.

Precautions
  • Ensure that the solution has cooled down to room temperature before you start applying it to your hair.
  • Do not rinse your hair with hot water as this will dry out your scalp and hair.

Other Benefits Of Using Guava Leaves For Hair

Image: Shutterstock

  • Guava leaves contain vitamin C, which helps boost collagen activity. This helps hair grow out faster and healthier.
  • Its antioxidant properties help fight free radicals, thus preventing damage.
  • It also contains lycopene, which provides protection from the harmful ultraviolet rays of the sun.
  • Massaging the lotion into your scalp improves blood pressure, which helps the follicles receive more nutrition. This results in healthy hair growth.
  • It helps remove the buildup of dirt and grime from your hair and unclogs your follicles. This helps prevent oiliness and dandruff.
  • The removal of dirt helps smooth down your hair shafts, making them soft and shiny.

Apart from stopping hair fall and stimulating new hair growth, guava leaves have a number of medicinal properties that help soothe and control various ailments. So it wouldn’t be a bad idea to stock up on those leaves if you have a guava tree near you.

Have you ever used guava leaves for your hair? Tell us about your experience in the comments section below.

Sunday, 23 February 2020

"श्री स्वामी समर्थ" ⚘👏सेवेकरी कसा असावा संपूर्ण वाचावे हि विनंती.

"श्री स्वामी समर्थ" ⚘👏

सेवेकरी कसा असावा संपूर्ण वाचावे हि विनंती.

१) अडचणीत सापडलेल्या गरजू व्यक्तींना तसेच अपंगांना मदत करणे हे सेवेकरी धर्म आहे.

२) आपल्याकडून जी पण काही मदत होत असते ती स्वामीच आपल्याकडून करून घेत असतात
 
३)आपण केलेले कार्य स्वामींना समर्पित करणे म्हणजे निस्वार्थी भावनेने केलेले कार्य समजावे.

४) आपण गरजुंना केलेल्या मदतीचा उल्लेख करणे अथवा ज्याला सहकार्य केले त्याच्याकडून स्वतःच्या स्तुतीची अथवा आपण एखाद्यावर फार मोठे उपकार केले आहेत असे समजून घेणे म्हणजे स्वतःतील अहंकार वाढल्याचे लक्षण होय.

५)जो स्वतःला सेवेकरी मानतो तो कधीही कळत नकळत दुसऱ्याचे मन दुखणार नाही अश्या गोष्टी करत असतो स्वतः त्रास सहन करून दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम करत असतो.

६)कधीही कोणाला खाऊ घातलेले अथवा आर्थिक मदत केलेले वारंवार काढणे म्हणजे स्वतःच्या संपत्तीचा अहंकार आला आहे असे समजावे

७) कोणाची ही मजाक करणे कमी समजणे त्याची निंदा नालस्ती करणे सतत नाव ठेवणे टाकून पडून बोलणे हे सेवेकऱ्यांची लक्षणे नसतात.

८)लहानापासून ते मोठ्या वृद्ध व्यक्तीं पर्यंत प्रत्येकासोबत विनम्रतेने वागावे आणि त्यांचा आदर करावा.

९) ज्यावेळेस आपण कोणालाही केलेली मदत काढत असतो तसेच कोणाची ही मजाक निंदा करत असतो आपण केलेली सर्व सेवा त्या व्यक्तीकडे जात असते आणि आपण नंतर असे म्हणतो कि आम्ही कितीही सेवा केली तरी आमची समस्या सुटत नाही म्हणून स्वामींना तुमच्या सेवेबरोबर मन आणि चारित्र्य देखील समर्पित करा आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करा.

१०)प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात म्हणून कोणाबद्दल हि खरी परिस्थिती न जाणता आपले चुकीचे मत गैरसमज आपणच स्वतःच्या मनात निर्माण करू नये त्या मुळे आपण सतत त्वेषाच्या अग्नीत जळत असतो ह्याचा मानसिक तसेच शारीरिक त्रास स्वतःलाच करून घ्यावा लागतो.

११)आपण एकच गोष्ट लक्षात ठेवावी आपल्या पण अडचणीच्या काळात कधीतरी आपणाला कोणी तरी मदत केली आहे आणि ती स्वामींमुळे ती झाली आहे म्हणूनच आज आपण दुसऱ्या कोणाला तरी मदत करण्याच्या परिस्थितीत आहोत हे समजावे त्यामुळे आपण कादिही स्वतःत अहंकार निर्माण करून घेऊ नये.

१२)कधीही कोणालाही खाऊ घातलेले काढणे तसेच माझ्यामुळेच त्याचे सर्व चांगले झाले हे म्हणत राहणे आपण केलेल्या सर्व मदतीचे पुण्य कमी करणे असते.

१३)केलेल्या मदतीची काहीतरी परत फेड मिळावी म्हणून अपेक्षा ठेवने ह्याला स्वार्थी मदत समजावी तसेच एखाद्याला जाणून बुजून त्रास देणे त्यांच्या पाठीशी कधीही  स्वामी नसतात हे समजावे 
म्हणून

।। कर्ता आणि करविता तूंचि एक समर्था । माझिया ठायी वार्ता मी पणाची नसेची

ह्या प्रमाणे जीवन जगावे तेव्हाच स्वामी कृपा होत असते.

"स्वामी ॐ माऊली" ⚘👏
"श्री गुरुदेव दत्त"⚘👏

Thursday, 23 January 2020

श्री स्वामी समर्थ*नकारात्मक प्रभाव*

श्री स्वामी समर्थ
*नकारात्मक प्रभाव*

असं का होतं की ज्या गोष्टीची भीती असते, तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते.
एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्या विषयात नापासचं होतो,
पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी चिंता करणारा का दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल होतो? 
आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्‍याला कसलातरी फटका बसतोचं बसतो,
 कष्ट नकोत, कष्ट नकोत, घोकणार्‍याच्या नशिबात श्रम आणि राबणंचं असतं,
 का बरं एखादीला नको असलेलं गावच ‘सासर’ म्हणुन पदरात पडतं?
का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब होतायतं?

  तर ह्या सगळ्यांना एक कारण आहे,
आणि ते कारण आहे आकर्षणाचा नियम, द लॉ ऑफ अट्रॅक्शन..

    तुम्हाला माहीतीय?...जगातील फक्त एक टक्का लोकांकडे एकुण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. हा योगायोग नाही, हा आकर्षणाचा नियम आहे. काय सांगतो हा नियम? तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट ही कळत नकळत तुम्हीच आकर्षित केलेली आहे, जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमची मुलं, तुमचे मित्र, तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची सांपत्तीक स्थिती, तुमचं गाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे नातेसंबंध, अगदी सगळं…सगळं…

    जसं की समजा एखाद्याला निळा रंग आवडतो, आणि त्याच्याकडे निळ्या रंगाचे खुप कपडे आहेत, तर तो बाहेर जाताना निळाच शर्ट घालुन जाईल, तसंच, आपल्या मनाच्या कपाटात ज्या रंगाचे विचार असतात, तीच परिस्थीती वास्तव बनुन समोर येते.

     उदा. माझं कर्ज कसं फिटेल याची सतत चिंता असेल तर मनाचा फोकस कर्जावर जातो तर कर्ज वाढतं.
माझं वजन वाढतयं, म्हटलं की वजन अजुन वाढतं, 
माझे केस गळतायत म्हटलं की अजुनच केस गळतात,
माझं लग्न जमत नाही म्हणलं की लग्न जमायला अजूनच उशीर होतो,
कर्ज माझा जीव घेणार म्हणलं की अजून अडचणी निर्माण होतात,
वगैरे वगैरे...

*ज्या गोष्टीवर मन, लक्ष केंद्रित करतं, ती गोष्ट घडते.*

  म्हणजे जर आपण आपल्याला जे हवं ते आपल्याला मिळालयं अशी कल्पना करुन, मनाला उत्तेजित अवस्थेत नेलं आणि त्यावर विश्वास ठेवला, की हवं ते आपल्याला मिळतचं मिळतं.

फक्त आपल्याला ते मिळालयं, हे मनाला पटवुन देता यायला हवं.

        मरणाच्या दारात पोहचलेली, डॉक्टरांनी आशा सोडून दिलेली पण हे रहस्य जाणणारी, अनेक माणसं फक्त ह्या शक्तीचा वापर करुन आणि सकारात्मक कल्पना करुन आणि त्यावर विश्वास ठेऊन पुन्हा ठणठणीत बरी झाली. 

विश्वातील सर्वच थोर माणसांनी हे आकर्षणाचं रहस्य जाणलं होतं आणि त्याची अंमलबजावणी केली, म्हणुन तर ते इतरांपेक्षा वेगळे ठरले.

      तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान हवं असल्यास, रोज सकाळी मस्त तयार होवुन आरशासमोर उभे राहुन, चेहर्‍यावर स्मितहास्य ठेवुन, मोठमोठ्याने अशी वाक्ये जोरजोरात म्हणा!..

1) मी हवा तेवढा पैसा आकर्षित करु शकतो, मी शक्तीशाली आहे.
2) माझ्यात जग बदलण्याची शक्ती आहे.
3) माझ्या भावना नियंत्रित करण्याचा अधिकार मलाच अहे, आणि आज मी आनंदात रहायचे ठरवले आहे.
4) माझ्या आई-वडीलांना, माझ्या परीवाराला माझ्यावर, गर्व आणि अभिमान वाटेल, असे एक काम मी आज करणार आहे. 
5) मी प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला असुन, प्रचंड संपत्तीवान आहे.
6) मी एका प्रसन्न व्यक्तीमत्वाचा मालक असुन, संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी भरभरुन आनंद वाटतो. खळखळुन हसवतो.
7) परिस्थीतीला हरवण्याची माझ्यात हिंमत आहे. मी परीस्थीतीवर सहज मात करु शकतो.
8) माझ्या जिद्दीला भिऊन संकटे दुर पळुन जातात.
9) मी आयुष्याच्या प्रत्येक लढाईचा यशस्वी सामना केला आहे, आणि ती जिंकली आहे.
10) माझ्या आजुबाजूचे, अवतीभवती वावरणारे, सर्व लोक माझ्यावर खुप प्रेम करतात, आणि मी ही त्यांच्यावर खूप खूप प्रेम करतो.
11) मी आतापर्यत माझी बरीचशी स्वप्ने पुर्ण केली आहे, आणि माझी उरलेली स्वप्ने लवकरचं पुर्ण होणार आहेत.
12) मी सतत आनंदी असतो. मला रोज नवनव्या कल्पना सुचतात, आणि मी तात्काळ त्यांना अंमलात आणतो. 
13) मी निरोगी आहे, 
14) आयुष्यात प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी मी आभारी आहे.
15) मी निसर्गाची अद्वितीय कलाकृती आहे.

*याला पॉझीटीव्ह अफैर्मेशन्स म्हणा, सकारात्मक स्वयंसुचना म्हणा, यामुळे दिवसभर एक आगळीवेगळी उर्जा तुमच्यामध्ये संचार करेल*

तुम्ही हे जर मनापासुन, फील करुन बोललात, आणि ते तुमच्या सुप्त मनापर्यंत पोहोचलं, तर तुमच्या नकळत ते तुमच्या सार्‍या आज्ञा पाळेल आणि खर्‍या करुन दाखवेल.

आणि हीच एका दृष्टीने 
*“लॉ ऑफ अट्रॅक्शन”*
 ची दणदणीत सुरुवात असेल!..

ही आणि अशी प्रत्येक वाक्ये तुम्हाला अधिकाधिक शक्तीशाली आणि आनंदी बनवो.
🙏🙏🙏🙏

🌷 *आरोग्यम् धनसंपदा* 🌷
 #श्री_स्वामी_समर्थ.

Sunday, 19 May 2019

*Top 10 Sites for your career:*

*Top 10 Sites for your career:*

1. LinkedIN
2. Indeed
3. Careerealism
4. Job-Hunt
5. JobBait
6. Careercloud
7. GM4JH
8. Personalbrandingblog
9. Jibberjobber
10. Neighbors-helping-neighbors

*Top 10 Sites to learn Excel for free:*

Search for these on Google:

1. Microsoft Excel Help Center
2. Excel Exposure
3. Chandoo
4. Excel Central
5. Contextures
6. Excel Hero
7. Mr. Excel
8. Improve Your Excel
9. Excel Easy
10. Excel Jet

*Top 10 Sites for Free Online Education:*

*Search for these on Google:*

1. Coursera
2. edX
3. Khan Academy
4. Udemy
5. iTunesU Free Courses
6. MIT OpenCourseWare
7. Stanford Online
8. Codecademy
9. Open Culture Online Courses

*Top 10 Sites to review your resume for free:*

1. Zety Resume Builder
2. Resumonk
3. https://t.co/h1BWIRqFVJ
4. VisualCV
5. Cvmaker
6. ResumUP
7. Resume Genius
8. Resumebuilder
9. Resume Baking
10. Enhancv

*Top 10 Sites for Interview Preparation:*

1. Ambitionbox
2. AceTheInterview
3. Geeksforgeeks
4. Leetcode
5. Gainlo
6. Careercup
7. Codercareer
8. InterviewUp
9. InterviewBest
10. Indiabix

*Top 10 Tech Skills in demand in 2019:*

1. Machine Learning
2. Mobile Development
3. SEO/SEM Marketing
4. Data Visualization
5. Data Engineering
6. UI/UX Design
7. Cyber-security
8. Cloud Computing/AWS
9. Blockchain
10. IOT

Tuesday, 2 April 2019

नियती आपली रोज परिक्षा घेते...

सध्याचं युग हे माहिती व तंत्रज्ञानाचं युग आहे. आज प्रगत तंत्रज्ञानामुळे जगात घडणारी कोणतीही गोष्ट आपल्या जवळ क्षणात पोहोचते. ही गोष्ट चांगली व आपल्या फायद्याची असली तरी तिचे अनेक तोटेही आहेत. याच तंत्रज्ञानामुळे संध्याचं जग फास्टही झाले आहे. आधी घड्याळ एकाद्याकडेच असायचे पण वेळ मात्र सगळ्यांकडे असायचा. आज घड्याळ सगळ्यांकडे आहे, मात्र वेळ कुणाकडेच नाही. जो तो फक्त आपापल्या प्रपंचात इतका व्यस्त आहे, की इतरांसाठी सोडा स्वत:साठीही व्यक्तीकडे आज पुरेसा वेळ नाही.
या सगळ्यांचा परिणाम म्हणजे आपले धैर्य, संयम सुटत चालला आहे. आज सर्वजण फार उतावीळ झाले आहेत. घटना काय घडली आहे, याच्या पूर्ण तपशिलात न जाता, त्यावर चिंतन न करता आज सर्वजण फक्त ब्रेकिंग न्यूज बघुन उतावीळ होतात. याच्या खूप सा-या परिणामांपैकी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे कष्ट करण्याची, सहन करण्याची अंगी क्षमता, गुण असूनही आपली मानसिकता नसते. त्यामुळे भलतंच काही होऊन बसतं. हा बदल आपल्यात झालेला आहे. प्रकृती किंवा नियतीमध्ये हा बदल झालेला नाही. नियती तिचं काम बरोबर करते. नियती आपली रोज परिक्षा घेत असते. आपण मात्र त्या परिक्षेचा बाऊ करुन घेतो.
अशीच एक घटना घडली. अत्यंत साधी, स्वाभावीक व प्रत्येकाच्या आयुष्यात काही वेळेला घडतेच अशी घटना होती. परिचितांमधील एका महिलेचा मला फोन आला. म्हणाली, मला तुम्हाला भेटायचं आहे.
म्हटलं ठिक आहे, उद्या येऊन जा भेटायला. कारण त्या दिवशी मला बाहेर थोडं काम होतं व इतर वेळ मी दुस-यांना दिलेला होता.
ती म्हटली, नाही आजच तातडीने भेटायचं आहे. उद्या खूप उशिर होऊन जाईल. तोपर्यंत मी राहूच शकत नाही.
मी म्हटलं, का गं काय झालं एवढं? तर ती म्हटली, ते भेटल्यावरच सविस्तर सांगेल. पण मी खूप टेंशनमध्ये आहे. माझं चित्त लागत नाही आहे. त्यामुळे तातडीने तुम्हाला भेटून मला त्यावर उपाय पाहिजे.
मी म्हटलं, ठिक आहे. ये दुपारी भेटायला. ती दुपारी येणार असल्यामुळे मला बाहेरची जी कामे होती ती त्या दिवशी रद्द करावी, लागली.
ठरल्याप्रमाणे ती वेळेआधीच ऑफिसला आली. माझ्याकडे आधीच एक महिला बसलेली होती. त्यामुळे माझ्या कॅबिनच्या समोरच असलेल्या खुर्चीवर ती बसली. आता आपण वेळेच्या आधी आलेलो आहोत, तर थोडं शांततेन बसलं पाहिजे. माझ्या ऑफिस बॉयने तिला पाणी प्यायला दिलं. तिने पाणी घेतलं आणि त्याला म्हणाली, मॅडमांना सांग मी आलीय म्हणून. आता त्याला माहिती आहे, की ऑफिसमध्ये कोण येतंय आणि कोण जातंय हे काचेतून सगळं बघते. त्यामुळे त्याने तिला तिथेच सांगून टाकले, तुम्ही थोडं बसा .मॅडम बोलवतील तुम्हाला आतमध्ये!
बरं समस्या अशी की माझ्याकडे येणारा प्रत्येकजण समस्या घेऊन आलेला असतो. त्या विषयी गुप्तता पाळली जावी अशी त्याची इच्छा असते आणि ती मला पाळावीही लागते. कारण तसे केले नाही तर माझ्याकडे कोणी व्यक्तच होणार नाही. म्हणून मी तिला कॅबिनमध्ये बोलवू शकत नव्हते.
तिची चलबिचल मात्र मला काचेतून दिसत होती. पाच मिनिटे बसल्यानंतर ती सरळ उठून कॅबिनमध्ये आली. माझ्या समोर बसलेल्या महिलेला बघुन मात्र तिला थोडं अवघडल्यासारखं झालं. तरीही म्हणाली, स्वॉरी हं ताई मी सरळ आतमध्ये आले.
मी म्हटलं काही हरकत नाही. या बसा. तशी ती पटकन बसली. त्यामुळे ज्या महिला माझ्याकडे आधीपासून बसलेल्या होत्या त्यांना मी सांगितलं, की आपण उद्या ठरलेल्या वेळी भेटूया. असं बोलून मी त्यांना निरोप दिला.
त्या महिला कॅबिनच्या बाहेर गेल्याही नसतील, की हिने तिची व तिच्या नव-याची पत्रिका माझ्या पुढ्यात टाकल्या व म्हणाली ताई बघा हो, आमचे ग्रह असे अचानक कसे फिरले. काय चुक घडली आहे आमच्या हातून की असा प्रसंग आलाय.
काय झालंय? असं मी तिला विचारण्याची तिची अपेक्षा होती. मी मात्र त्या दोन्ही पत्रिकांचा अभ्यास करायला लागले. मी काही बोलत नाही म्हटल्यावर मग तिनेच बोलायला सुरुवात केली. तसं मी तिला थांबवलं. म्हटलं मला आधी पत्रिका बघु द्या.
दोघांच्याही पत्रिका अत्यंत उत्तम व राजयोग कारक होत्या. फक्त १८ महिन्यांचा कठिण कालखंड सुरु झालेला होता. तो संपल्यानंतरही सर्वकाही उत्तमच होतं. दोन्ही पत्रिका पूर्णपणे बघुन झाल्यानंतर मी तिला म्हणाले, बोला काय समस्या आहे तुमची.
नाईलाजाने संयम ठेवून शांत बसलेली ती महिला एकदम सुसाट बोलू लागली. अहो, ताई काय सांगू तुम्हाला, काल यांची नोकरी सुटली हो. संध्याकाळी घरी येऊन जेव्हा ह्यांनी ही गोष्ट मला सांगितली तेव्हापासून तर माझे चित्तच उडाले आहे. रात्री जेवण तर गेलेच नाही पण रात्रभर झोपही लागली नाही. नको नको ते विचार मनात सतत येत आहेत. आता कसं होणार आमचं. कृपा करुन मला यावर काही उपाय सांगा हो.
मी म्हटलं, अहो, एवढ्याशा गोष्टीने तुम्हाला एवढं घाबरायला का होतंय? नोकरी सुटली ही काही फार मोठी गोष्टी नाही. तुमचे पती शिकलेले आहेत, हुशार आहेत. एक नोकरी सोडली तर त्यांना दुसरी नोकरी मिळेलच ना! ते आता आयुष्यभर घरीच थोडे बसणार आहेत.
पण लगेच मिळेल का दुसरी नोकरी! तिचा लगेच प्रश्न. मी म्हटलं, हा काय ज्योतिषाला विचारायचा प्रश्न झाला का? आधी तुम्हाला तुमच्या नव-यावर विश्वास असायला हवा. त्यातही ही वेळ दुसरी नोकरी मिळेल की नाही यावर विचार करायची नक्कीच नाही. हा विचार तुमचे पती करीतच असतील. तुम्ही यावेळी त्यांच्यावर विश्वास दाखवायला हवा. त्यांना गरज नसली तरी धीर द्यायला हवा, की एक नोकरी सुटली म्हणून काय झालं? आता यानिमित्ताने मस्तपैकी काही दिवस घरी आराम करा. तेवढाच मला तुमच्यासोबत जास्त वेळ सोबत राहायला मिळेल. मग काही दिवसांनी दुसरी नोकरी आपण शोधुया.
हे करायचे सोडून तुम्ही जर असं घाबरायला लगलात तर त्यांनी काय करायचं? मग मी तिला समजावून सांगितले, की तुम्हा दोघांच्याही पत्रिका अगदी उत्तम आहेत. फक्त १८ महिन्यांचा कठिण कालखंड जो सुरु झालेला आहे. त्यामुळेच तुमच्या पतीची नोकरी सुटलेली आहे. येणारे १८ महिने तुम्हाला थोडा त्रास सहन करावाच लागणार आहे.
आयुष्य म्हटलं, की चढ-उतार आलेच. संघर्ष कोणालाही सुटलेला नाही. नियती तुमची परिक्षा पाहत आहे. त्या परिक्षेला तुम्हाला सामोरं जावंच लागेल आणि गृहिणी म्हणून, अर्धांगिनी म्हणून अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या नव-याच्या पाठिशी ठामपणे उभं राहावंच लागेल. बरं तुमची परिस्थितीही काही वाईट नाही. स्वत:चा फ्लॅट आहे, गाडी आहे. बँकेत काही बचत केलेले पैसे असतील. सासु-सास-यांची मदतही होईल. मग इतकी काळजी कसली करताय?
माझ्या मते मी त्या महिलेला पूर्णपणे समजावलेलं होतं. ती निघुन गेली. मात्र माझ्या डोक्यात वेगळेच विचार सुरु झालेत. लोक इतके नियतीच्या परिक्षेला सामोरे जाण्याच्या आधीच घाबरु कसे शकतात? पूर्वीच्या काळी स्त्रीयांमध्ये अत्यंत संयम व सहनशीलता होती. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे अन्नधान्याच्या टंचाईतही महिला १० ते १२ जणांचा परिवार कुठलीही तक्रार न करता अतिशय उत्तमरीत्या चालवित असत. आज परिवारांची विभागणी होऊनही, स्वतंत्र मनासारखं जगण्याची मुभा असूनही आपले धैर्य खचले आहे. म्हणूनच नियतीच्या परिक्षांना सामोरे जाण्याची आपल्याला भिती वाटत राहते, हेच खरे!

।। शुभम भवतू ।।

ज्योतिष भास्कर सौ ज्योती जोशी
"श्री " वैदिक आणि सायंटिफीक ज्योतिष संशोधन केंद्र , जळगाव मो .नं 9850098688 ( whatsup only )

Wednesday, 27 March 2019

मोठी बातमी :- शेवटी कॅन्सरवर उपचार सापडला, फक्त ४८ तासांत नायनाट होणार कोणत्याही स्टेज च्या कॅन्सरचा .

मोठी बातमी :- शेवटी कॅन्सरवर उपचार सापडला, फक्त ४८ तासांत नायनाट होणार कोणत्याही स्टेज च्या कॅन्सरचा .

कॅन्सर एक असा आजार आहे, ज्याचे नाव ऐकू भल्याभल्यांना घाम फुटतो. सामान्यतः ह्या आजाराबद्दल असे मत आहे की, तो झाला की त्यावर उपचार अशक्य आहे. एकतर कॅन्सर वर ठोस उपचार उपलब्ध नाही आणि जे आहेत ते इतके त्रासदायक आहेत की, पीडित व्यक्तीला ते सहन करणे शक्य नाही. सहसा कॅन्सरवर उपचार म्हणून केली जाणारी केमोथेरपी आजार ठीक करण्याऐवजी पीडितच्या मृत्यूचे कारण बनते. अशात अमेरिकेत एका शोधात असे समोर आले की, कॅन्सरसारखा गंभीर आजार प्रकृतीकपणे ठीक होऊ शकतो. ही नैसर्गिक गोष्टी अशी आहे की, ती खाल्ल्यानंतर 48 तासांतच असर दिसायला लागतो.
रिसर्च मध्ये झाला मोठा खुलासा :- नुकताच कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी मध्ये कॅन्सरच्या रुग्णांवर शोधात ह्या गोष्टीचा खुलासा झाला की, कॅन्सरच्या रुग्णाला द्राक्षांचा बियांचा रस प्यायला दिल्यास वेगाने सकारात्मक परिणाम दिसू लागतात. कॉलेज के मेडिकल फिजिक्स एवं साइकोलॉजी के सीनियर प्रोफेसर डॉ.हर्डिन बी जॉन्सनी एका वाटर्मनपत्रात सांगितले की, जवळपास 25 वर्षांपासून चाललेल्या शोधात असे समोर आले की, द्राक्षाच्या बियांपासून निघणारा रस या आजारावर फार वेगाने काम करत आहे. त्यांनी सांगितले की, हा रस इतक्या वेगाने असर करतो की 48 तासांतच त्याचे परिणाम आमच्या समोर यायला लागले होते.
एक्सपर्ट्सचे म्हणणे काय आहे ? :- भोपाळच्या एका खाजगी हॉस्पिटल मधील चिकित्सक डॉ. नाजीम अलींनी सांगितले की, ही गोष्ट एकदम खरी आहे. द्राक्ष खायला जितके चविष्ट असतात तितकेच त्याचे फायदेही आहेत. त्यांनी सांगितले की, यात स्वस्थतेशी जुडलेले अनेक रहस्ये आहेत. जर याची माहिती माणसाला झाली तर तो कॅन्सरच नाही इतर अनेक गंभीर आजारापासून आपली सुटका करून घेऊ शकतो.
पुढे ते सांगतात की, यात पर्याप्त मात्रामध्ये कॅलोरी, फायबर, व्हिटॅमिन सी आणि ई आढळून येते. यात ग्लुकोज, मागेन्शियम आणि सायट्रिक ऍसिड सारखे पोषक द्रव्ये पण उपलब्ध असतात. ते गंभीर आजार जसे कॅन्सर, किडनी समस्या, पिलिया यात आराम देण्यात असरदार मानलं जातं. चिकित्सक रुग्णाला याचे नियमित सेवन करण्याचा सल्ला देतात.

प्रोफेसर डॉ. हर्डीन यांनी शोधात बघितले की, द्राक्षाच्या बियाणांचा अर्क लुकिमिया म्हणजेच ब्लड कॅन्सरमध्ये फार असरदार ठरले आहे. द्राक्षाच्या बियांमधील जेएनके प्रोटीन कुठल्याही साईड इफेक्ट्स विना कॅन्सरच्या पेशी 78% पर्यंत मुळापासून निष्क्रिय करण्यात असरदार ठरल्या आहेत. चिकित्सकाच्या सल्ल्यानुसार याचे सेवन केल्यास केवळ 48 तासांतच कॅन्सर नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू होऊन जाते.

आतापर्यंत आपल्याला माहीत होते द्राक्षाच्या बियांचे तेल आरोग्यासाठी फायद्याचे असते. यात असणारे पोषक द्रव्ये जेवणाला स्वस्थवर्धक बनवतात. यात फॅट नसते आणि व्हिटॅमिन ई आढळून येते आणि हे एक उत्तम अँटी ऑक्सिडंट असते. आता आपण द्राक्षाच्या बियांचा एक मोठा फायदा जाणून घेतला आहे. याने 48 तासांत कॅन्सरवर नियंत्रण ठेवता येते. याचे इतकेच नाही तर इतरही अनेक फायदे आहेत. चला तर जाणून घेऊ त्याबद्दल.

द्राक्षांत ग्लूकोज, मैग्नीशियम आणि साइट्रिक ऍसिड सारखे पोषक द्रव्ये आढळून येतात. अनेक आजारात द्राक्षाच्या सेवन करणे फायद्याचे ठरते. टीबी, कॅन्सर आणि ब्लड इन्फेक्शन यावर प्रामुख्याने असरदार ठरतं.
 मधुमेह रुग्णांसाठीही द्राक्ष फार फायदेशीर ठरतात. हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवतात. याशिवाय हे आयर्नचे ही चांगले स्रोत असतात.
मायग्रेनच्या दुखण्याने त्रस्त लोकांनी द्राक्षांचा रस पिणे फायदेशीर ठरत. काही काळ नियमितपणे द्राक्षांचा रस पिल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते.
स्तनांच्या कॅन्सरवर लाभदायक :-नुकत्याच एक शोध लागला की, स्तनांचा कॅन्सरवर रोक लावण्यास द्राक्षाचे सेवन फायदेशीर ठरते. याशिवाय हृदयासंबंधीत आजारांवर पण विशेषतः फायदेशीर ठरते.
रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी एक ग्लास द्राक्षाच्या रसात 2 चमचे मध टाकून पिल्याने रक्ताची कमतरता भरून निघते. याने हिमोग्लोबिन पण वाढतात. माहिती आवडली असेल तर आमुचे पेज लाईक करायला विसरू नका आणि माहिती जास्तीत जास्त शेअर करा काय सांगता येते तुमच्या एका शेअर ने हि माहिती कुणाला उपयोगी पडू शकते .